Thursday, April 30, 2009

आंबेडकरी साहित्य मेळावा,अकोला : अ. भा. आंबेडकरी साहित्य व् संस्कृती संवर्धन महामंड्ळाचे पाहिले प्रसरण

अकोला : डाँ बाबासाहेब आंबेकराचे नातू अड़ प्रकाश आंबेडकर याच्या अकोला पँटर्न या सूत्राने सम्पूर्ण देशात गाजलेल्या या जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षा पासून सांस्कृतिक आन्दोलन मंदावले होते अमरावतीच्या साहित्य सम्मेलानापासून प्रेरीत होऊन संजय डोंगरे , भगवंत तायडे ,ना मु काम्बले यांच्यासारख्या काही जुन्या परन्तु नव्याने कामाला लागलेल्या कार्यकार्त्यानी हे आन्दोलन पुन्हा नव्या तेजाने आणि नव्या रुपाने सुरु केले आणि भीम जयंतीचे औचित्य साधून मुक्तीच्यामुक्तीच्या साहित्य मेलाव्याचे आयोजन केले. ध्यासानेमुक्तीच्या वाङ्मयीन दृष्टीने समीक्षा लेखन करणारे समीक्षक तथा श्रीमती के. ला. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख दान. वसंत शेंडे याची मेलाव्याचे अध्यक्ष म्हनून यथोचित निवड केली, डॉ गंगाधर पानतावने सर उद् घाटक होते, एक देखना सोहळा या मंडळीनी साकार केला. वसंतरावांचे भाषण समकालाची वाङ्मयीन यातार्थाता आणि ध्यासानेमुक्तीच्या वाङ्मयाची काल सापेक्षता ध्यासाने करणारे आहे आंबे डकारी प साहित्य म्हणजे आबेसाहित्य इतक्या सोप्या सरल भाषेत त्यानी आंबेडकारी साहित्याची व्याख्याa केली डालीt निकालत काडाल्या शिवाय दस्यत्व निकालात निघणार नाही याचे भा न आपण आता ठेवले पाहिजे यानिमित्ताने दलित नव्हते ते दलित मुक्तीच्या ध्यासाने व्याकुल झाले होते देव धर्म आणिमोठ्या असनारया माणसाला मूल्य प्रदान करीत होते

No comments:

Post a Comment